प्रसेनजीत इंगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार :  शहरात मृत्यूंची संख्या वाढत असून मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी केंद्रांची कमतरता निर्माण झाली आहे. पालिकचे स्वत:चे शवविच्छेदन केंद्र नसल्याने शविवच्छेदनानासाठी जिल्हा परिषदेच्या केंद्रावर अवलंबून रहावे लागते. त्यांची संख्या देखील कमी असल्याने मृतदेहांना तासनतास प्रतीक्षा करावी लागी आहे. अथवा मुंबईची रुग्णालये गाठावी लागतात. पालिकेने मागील १० वर्षांत या गोष्टीचा विचारच केला नाही.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipality single autopsy center city ysh
First published on: 23-11-2021 at 02:07 IST