दिवंगत लेखक आणि नाटककार जयंत पवार यांच्या लिखाणाचा दाहक अनुभव विनोदी अंगाने आपल्याला देणाऱ्या भाऊ बळी टीमशी लोकसत्ता डिजीटल अड्डाच्या माध्यमातून मनमोकळ्या गप्पा मारल्या. एकंदरच चित्रपटामागची धमाल, किस्से, समाजप्रबोधन आणि अशा बऱ्याच विषयांवर दिग्दर्शक समीर पाटील, अभिनेते किशोर कदम आणि आशय कुलकर्णी यांनी दिलखुलास चर्चा केली.