विद्यार्थी किंवा तरुणांचं सळसळणार रक्त त्यांची एकता आणि क्षमता ही कधीही कमी लेखू नका. इंदिरा गांधींचा उतरता काळ जर कोणाला आठवत असेल तर त्यावेळी गुजरात, बिहारमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलन झाली होती. त्यानंतर इंदिराजींना उतरती कळा लागली आणि त्यानंतर त्यांचा पराभव झाला.