नागरिक सध्या मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले असले तरी काळजी घेऊन जर त्यांनी व्यवहार केला तर निर्बंध वाढणार नाहीत. कारण, अशीच परिस्थिती अजून सहा महिने राहणार आहे. कारण, लॉकडाउनमध्ये लोक अजून किती दिवस राहतील. त्यांचा रोजगार आणि गरिबीचा प्रश्न जर बघितला तर आपल्याला यामध्ये समन्वय ठेवावा लागेल, असे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.