देशात आज (७ मे) तिसऱ्या टप्यातलं मतदान पार पडत आहे. १२ राज्यं आणि ९४ जागांवर आज मतदान होत आहे. पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. आपल्या देशात दानाचं फार महत्त्व आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहनही केलं आहे.