

शतकानुशतके शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे तो वेगाने विकसित होत आहे.
१९८८मध्ये ‘यूजीसी’ने त्यांना पुण्यात ‘आयुका’साठी पाचारण केले. निवृत्त होईपर्यंत त्यांनी ‘आयुका’च्या संचालकपदाची धुरा सांभाळली.
डॉ. जयंत नारळीकर आणि माझा परिचय अगदी लहानपणापासूनचा. कारण, माझी आई आणि डॉ. मंगला नारळीकर या बहिणी. मी डॉ. नारळीकरांना लहानपणापासूनच…
प्रा. जयंत नारळीकरांच्या संशोधनकार्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. पण विज्ञानाच्या एका मराठी विद्यार्थ्याच्या नजरेतून नारळीकरांना पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर अनेक पैलूही समोर…
दर क्षणाला काहीतरी नवीन शिकणाऱ्या डॉ. नारळीकरांनी गेल्या वर्षी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्यात त्यांनी लहानपणपासूनच्या अनेक गोष्टी लिहिल्या.
हिमालयाच्या कुशीत पिकणारे सफरचंद आता सह्याद्रीच्या पायथ्यालाही पिकू लागले आहे.
शेती परवडत नाही असे अनेकदा म्हटले जाते, त्यामागे शेतीचे बिघडलेले आरोग्य आणि ते सुधारण्यासाठी लागणारी रासायनिक खते, औषधांवरील मोठा खर्च…
शेतकरी पारंपरिक शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, काही शेतकरी नव्या वाटा शोधून शेतीमधून भरपूर…
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील रामलाल हासे हे औषधी वनस्पतींचा विशेष अभ्यास असणारे, पर्यावरणप्रेमी निवृत्त शिक्षक. त्यांच्या शेतीमध्ये ते…
शेतीसारख्या बिनभरवशाच्या क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी आता सध्या गाजत असलेल्या ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा वापरही अनेक ठिकाणी सुरू झाला आहे.…
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि उत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या मनोजकुमार यांचे मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. देशभक्तिपर चित्रपटांवर जोर देत नायक…