नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिक नोंदणीला विरोध करण्यासाठी देशभर विद्यार्थी आंदोलन झाले. आठवडाभरातच त्याचे रूपांतर जनआंदोलनात झाले. आंदोलकांनी संविधान सर्वोच्च मानले आणि गेल्या पाच वर्षांतील धर्माधारित राजकारण अमान्य असल्याचे अधोरेखित केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2019 रोजी प्रकाशित
विद्यार्थी आंदोलन
आंदोलकांनी संविधान सर्वोच्च मानले आणि गेल्या पाच वर्षांतील धर्माधारित राजकारण अमान्य असल्याचे अधोरेखित केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-12-2019 at 01:17 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition to caa and citizens registration abn