
एखाद्या माणसानं एखाद्या तत्त्वप्रणालीला घट्ट चिकटून राहणं चूक आहे


आपले बहुतेक तालुका एसटी बस डेपो तोटय़ात आहेत. बाजारपेठ आणि शेती यांचा ताळमेळ बिघडला आहे.

कट्टर इस्लामी लोकांचे बळी ठरलेल्या मुस्लिमांना लोकशाहीवादी पाश्चिमात्य देश नेहमीच आश्रय देतात.

स्थलांतरितांसाठीची ही ‘धार्मिक चाचणी’ मोदींच्या हिंदू राष्ट्रवादाच्या अजेंडय़ास चालना देते. या

भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागातील क्रमांक ५ ते ११ या सात कलमांमध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी आहेत

मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती सत्तेसाठी एखादं मंत्रिपदही स्वीकारायला तयार होते. काहीसं तसंच असतं.

निवडणूक जाहीरनामा म्हणजे पक्षाने लोकांना दिलेलं वचन. मतदारांना दिलेला जाहीर शब्द.

विजेची मागणी घटते आहे. पेट्रोल-डिझेलला उठाव नाही. मोटार-गाडय़ांना उठाव नाही.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा धोरणात्मक पाया काय असावा, यासंबंधी काही बाबी सूत्ररूपाने पाहुयात

‘बीबीसी’च्या बातमीत पोलिसांनी चकमकीत ठार केलेल्या चौघांना संशयित आरोपी म्हणण्याऐवजी केवळ संशयित म्हटले आहे.

५० वे पर्व साजरे होत असताना ‘इफ्फी’ नेमका कुठे पोहोचलाय, याचा घेतलेला हा वेध..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कांदाविधानाची नोंद इतिहासात झालेली आहे