२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात तैनात असणारे रेल्वे सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल मुरलीधर चौधरी शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबियांवर जणू आभाळच कोसळले. आता चार वर्षांनंतर अंबरनाथ येथील हे कुटुंब या धक्क्य़ातून हळूहळू सावरत आहे. त्यांची मोठी मुलगी प्रियांका लग्न होऊन सासरी गेली आहे, तर त्यावेळी नववीत असणारा धाकटा दैवेश आता तेरावीत आहे. तरीही या आपत्तीस कारणीभूत ठरलेला कसाब जिवंत असल्याची खंत त्यांच्या पत्नी स्नेहलता चौधरी यांच्या मनात होती. बुधवारी सकाळी त्याला फाशी दिल्याचे समजले आणि त्यांच्या मनात अशी समाधानाची ज्योत तेवली…
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
समाधानाची ज्योत…
२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात तैनात असणारे रेल्वे सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल मुरलीधर चौधरी शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबियांवर जणू आभाळच कोसळले.

First published on: 21-11-2012 at 09:49 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snehlata chaudhary satisfied