मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनातील रहस्य ६८ वर्षानंतरही उलघडू शकलेले नाही. इतकेच नाही तर स्वातंत्र्यलढ्यासाठी परदेशात वास्तव्याला असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडून सुभाषचंद्र बोस यांना मिळालेली करोडो रुपयांची संपत्ती याचाही काही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८५७ रोजी झाला. १८ आँगस्ट १९४५ रोजी ताइवानच्या वायुसीमेत एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला असे म्हटले जाते, परंतु त्याबाबतही अनेक विरोधाभास व्यक्त करण्यात येत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनपटावर पुस्तक लिहीणारे लेखक अनुज धर यांच्या मते फक्त नेताजींचीचं नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यासाठी विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनी दिलेल्या करोडोंची संपत्ती कुठे गेली याचीही नोंद नाही. 'इंडीयाज बिगेस्ट कवर अप' या धर यांच्या पुस्तकात त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना मिळालेली संपत्ती देशातील काही बड्या लोकांनी लाटल्याचा आरोप केला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















