काँग्रेसकडे युवकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांचे शिबीर भरविण्याचे ठरविले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या रणांगणात झालेले मानहानीकारक पराभव आणि पक्षाची सुरू असलेली पडझड या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी संसदेच्या