देशात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे राज्य, म्हणून महाराष्ट्राचा निधी मिळविण्यात तरी दबदबा निर्माण व्हायला पाहिजे होता. पण दुष्काळी उपाययोजनांसाठीदेखील शरद…
काँग्रेस पक्षाने जनसामान्यांच्या हिताची अनेक विकासकामे केली आहेत. ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली येथे विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…
राज्य काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांची पावले कोठे वळतील, याबाबत पक्षात कुजबूज सुरू असतानाच…
निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे संदीप वराळ विजयी झाले. पाच मते फुटल्याने राष्ट्रवादीची सत्ता तर गेलीच, मात्र पक्ष अल्पमतात…
मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून आगामी लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी करण्यासाठी आतुर झालेले समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांना निष्प्रभ…
* जदयुनेही शक्यता फेटाळली * राष्ट्रवादीचे मात्र सकारात्मक संकेत ‘समविचारी’ पक्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याबाबतच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव…
इन्सुली जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात दोघा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. या एका जागेसाठी नऊ उमेदवारांनी…
आगामी लोकसभा निवडणुका बघता केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात काम करण्याची…