
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उबर या अॅप आधारित टॅक्सी सेवेने अनेक उपाय-योजनांची घोषणा गुरुवारी केली.
विविध कामांसाठी रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमधून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण व त्यापुढील प्रवाशांची सुटका झाली आहे.
वेतन आणि भविष्य निर्वाह निधीच्या मागणीसाठी बेस्ट उपक्रमाच्या पाच आगारांतील भाडेतत्त्वावरील बसवरील कंत्राटी चालकांनी चौथ्या दिवशीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच…
बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांनी येस बँकेची १२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन गुन्हे दाखल केले आहेत.
बारावीनंतर कोणत्या शाखेत, कोणते पर्याय उपलब्ध आहेत, कुठे शिकायला जावे, मेडिकल की इंजिनीअिरग करावे, डिजिटल युगात करिअरचा ‘पासवर्ड’ बदलणार का,…
मुंबईत २४ ते २७ मेदरम्यान चार तासांसाठी पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीकाठच्या चार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या मंगळवारी देखभाल, दुरुस्ती, यांत्रिकी, विद्युत कामे करण्यात येणार आहेत.
भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही.
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची सीतापूर कारागृहातून शुक्रवारी सकाळी जामिनावर मुक्त करण्यात आले.
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम संथ झाली आहे. देशभरात तिला चांगलीच गती देण्याची गरज आहे.