हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा…
घामाघूम करणारा उकाडा असह्य होत असतानाच कडक उन्हाचे चटके शरीराला जाणवण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामागे अतिनील किरणांचा तीव्र मारा जबाबदार…
३ जुलै हा दशकातील सर्वाधिक उष्ण दिवस म्हणून गणला गेला. यादिवशी जागतिक तापमानात सरासरी १७.१ अंश सेल्सियस तर दुसऱ्या दिवशी…
जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील शास्त्रज्ञ, तापमानवाढ रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
जगभरातील १३८ ‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींचा हा अभ्यास आहे.
ग्रीनलॅड देशातील बर्फ वितळण्याचा अभ्यास करण्यात आला असून याबाबत विविध अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे
येत्या काही वर्षांत या हिमनदीतील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढू शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकसभेने नुकतेच ‘भारतीय अंटार्क्टिक विधेयक’ मंजूर केले. त्यामुळे अंटार्क्टिका खंडाच्या संवेदनशील झालेल्या व धोक्यात आलेल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपाय योजण्यासाठी भारताचा…
अति-प्रचंड वादळे, अति-प्रचंड पाऊस, लांबलेले अवर्षणाचे दिवस, एकूणच हवामानाची व पावसाची वाढती अनिश्चितता हे सर्व अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहे.
हवामान बदलाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे, हे समजूनही माणूस आपल्या वर्तनात बदल करताना दिसत नाही. यामागची महत्त्वाची कारणे…
राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात तापमानात सुमारे दोन ते तीन अंशांची…
नदी पुनरुज्जीवनासाठी सरकारवर अवलंबून न राहता समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोमवारी (२८ मार्च)…