scorecardresearch

“आणखी प्रकरणं बाहेर येणार, ईडी-सीबीआयच्या धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये…”, राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक गंभीर…

“लोकांना कायद्यापासून पळू नका सांगणारे आता **** पाय लावून…”, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केलाय.

“प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता…”, किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर हल्लाबोल

किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला.

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्यांच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गोळा केलेला ११ हजार रुपये निधी…”

आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या यांच्या वकील पावना चड्डा यांनी पहिली प्रतिक्रिया…

Police notice to Kirit Somaiya
किरीट सोमय्यांना मोठा धक्का! न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र…

“निरव मोदी, विजय मल्लयाप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप होताच किरीट सोमय्या…”, काँग्रेसचा विक्रांत घोटाळ्यावरून गंभीर आरोप

इतरांवरील कारवाईच्या वेळी ‘कर नाही तर डर कशाला’ म्हणणारे किरीट सोमय्या स्वतःची वेळ आल्यावर कशाला घाबरत आहेत? असा सवाल काँग्रेसचे…

किरीट सोमय्या, नील सोमय्यांविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करा; ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली मोठा घोटाळा – संजय राऊत

“सोमय्या पिता, पुत्राची माफीया टोळी आहे ; मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचं खूप जुनं नातं आहे.” असे आरोपही केले आहेत.

विश्लेषण : आयएनएस विक्रांत प्रकरण आणि भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा

नोव्हेंबर २०१४ ला भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी निधी संकलन मोहिम राबवली होती

विश्लेषण : आयएनएस विक्रांत काय होती ? तिचे युद्ध संग्रहालय का झाले नाही ?

१९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,…

संबंधित बातम्या