scorecardresearch

LIC

भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीला एलआयसी असेही म्हटले जाते. १८१८ मध्ये भारतामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी या पहिल्या विमा कंपनीची सुरुवात झाली.

पुढे साल १९५६ पर्यंत विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या देशामध्ये अस्तित्त्वामध्ये होत्या. तेव्हा सरकारने त्यांना ताब्यात घेत त्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जून १९५६ रोजी संसदेत एल आय सी कायदा संमत केला आणि १ सप्टेंबर १९५६ रोजी एलआयसीची स्थापना झाली. मुंबईमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. सध्या भारतामध्ये २ लाखांपेक्षा जास्त एलआयसी एजंट्स कार्यरत आहेत.

कंपनीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जीवन विमा विभागामध्ये या संस्थेची मक्तेदारी आहे. २०२१ मध्ये एलआयसीद्वारे सुमारे ६,९३,९०४ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्या वर्षामध्ये तब्बल २,९७४ कोटींचा नफा संस्थेला झाला.
Read More

LIC News

विश्लेषण : एलआयसी आयपीओचा शेअर बाजारावर काय परिणाम?

शेअर बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाल्यावर मार्च महिन्यात एलआयसी प्राथमिक बाजारात धडक देईल. बाजारातील काही कंपन्यांच्या शेअरवर एलआयसीच्या आयपीओचे चांगले-वाईट…

Latest News
Pooja-Bhatt
अभिनेत्री पूजा भट्टला करोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती, म्हणाली, “तीन वर्षांनी…”

अभिनेत्रीच्या या ट्वीटनंतर चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

सौजन्य ग्राफिक टीम
विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती?

काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी, पंतप्रधान मोदी यांनी २०१८ च्या संसदेत अधिवेशनात त्यांना ‘शूर्पणखा’ म्हटल्याचे ट्वीट केले. या विधानानंतर समाज…

ipl 2023 updates Nitish Rana Injured
IPL 2023: आठवड्याभरात केकेआरसाठी तिसरा मोठा धक्का; आता ‘हा’ धडाकेबाज फलंदाज झाला जखमी

KKR Player Nitish Rana Injured: केकेआरच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकामागून एक संघाचे खेळाडू जखमी होत आहेत. आता…

adnan sami
“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

भारताच्या नागरिकत्वावरून टीका करणाऱ्यांना अदनान सामीने सुनावलं आहे.

Man steal mobile phone wakad
पिंपरी : स्वत:चा अल्पवयीन मुलगा, भाच्याला लावत होता मोबाइल फोन चोरायला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सुरेश दगडू जगताप (वय ३८, रा. कुसगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे आठ…

chandrashekhar bawankule reaction on rahul gandhi
“देशात संविधानापेक्षा मोठं कोणीही नाही”, राहुल गांधींचं संसद सदस्यत्व रद्द होताच चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “ओबीसी समाजाबद्दल…”

मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

crime
विवाहितेच्या आत्महत्येनंतर पती, ननंद आणि ‘तिच्या’ विरोधात गुन्हा दाखल

पोलीसांनी तपास सुरु केला असून या घटनेनंतर पती फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले