कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील समाज धुरिणांनी एकत्र येऊन सांप्रत राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले आहेत. या काळात कोणती राजकीय भूमिका घेणे गरजेचे…
सरकारची चुकीची धोरणे, वाढती महागाई आणि सत्तेचा आलेला उन्माद यातून सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे…
शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना…
महाराष्ट्रात ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र…
ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारावेळी आज्ञात इसमाने त्यांच्या प्रचार रथावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात…
आघाडी धर्माचे पालन करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या आत्मविश्वासाने प्रचारात उतरल्याने उबाठा शिवसेनेला विजय निश्चित…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुकीचे जाहीरनामे या काही शोभेच्या वस्तू नसतात. प्रसारमाध्यमांनी त्याचं विश्लेषण करायला हवं. त्यातल्या बारीक-सारीक मुद्द्यांचा अभ्यास…
ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सरकारवर करण्यात येत आहे. यावर आता खुद्द पंतप्रधान…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील (ओबीसी) लोकांचा विश्वासघात केला आहे.
मतदानाची तारीख जवळ आल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली. दिंडोरीतून शरद पवार गटाचे भास्कर भगरे, नाशिकमधून उध्दव…
देशभरातील विरोधी पक्ष सातत्याने भाजपावर आणि पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत की मोदी पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाचं संविधान…
नाशिक मतदारसंघात अचानक ट्वीस्ट आला आहे. शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे.