
वायव्य दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील अल्पवयीन मुलीची हत्या हे ‘लव्ह जिहादह्णचे प्रकरण असल्याचा आरोप भाजपने बुधवारी केला.
मंचर येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला चार वर्षापुर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली आणि म्हणणं मांडलं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप केला.
चित्रपटाला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम घोषणांनी चित्रपट गृह दणाणून सोडले.
मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नि:शुल्क चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
“निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला…”, ‘त्या’ बॅनरबाजीवरून आव्हाडांची प्रतिक्रिया
लव्ह जिहादवरून काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न…
सक्तीने केलेले धर्मातर अथवा लव्ह-जिहादच्या विरोधात गरज भासली तर राज्यात कायदा केला जाईल.
सकल हिंदू समाजातर्फे नाशिक इथे बुधवारी सायंकाळी हिंदू हुंकार सभेचे आयोजन केले होते.
विश्व हिंदू परिषदेचा थेट आरोप, कायदा करण्याची मागणी
विधिमंडळाबाहेरच भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना खुलं आव्हान…
तरुणावर ‘लव्ह जिहाद’चा संशय घेऊन झुंडीने आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला तरी त्याच्या छातीतील बरगड्यांना…
राखी सावंतने आदिल खानशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता, तसेच स्वतःचं नावही फातिमा ठेवलं होतं.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या कात्रज येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या.
पोलिसांनी मोहसीन शेख हत्येच्या आरोपाखाली धनंजय देसाई यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेच्या २१ कार्यकर्त्यांच्या विरोधात खटला सुरु होता.
वादग्रस्त अध्यात्मिक गुरू कालीचरण महाराज यांनी ‘हिंदुंना वोट बँक बना’ आणि ‘राजकारणाचं हिंदूकरण करा’, असं आवाहन केलं आहे. ते सोलापूरमध्ये…
“एका विशिष्ट वर्गाकडून रोज अन्याय अत्याचार होत आहेत”, असंही म्हणाले आहेत.
कर्नाटकात येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी ‘मंदिर विरुद्ध टीपू’ असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.