scorecardresearch

महागाईवरून केंद्र-राज्याची ‘हमरीतुमरी’

महागाई रोखण्याची जबाबदारी राज्यांवर टाकून केंद्रातील भाजप सरकारने हात झटकल्याचा आरोपच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केला.

भाववाढीला यूपीए सरकारच जबाबदार – जेटली

अवघे ४१ दिवस वय असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. किमती नियंत्रणाखाली असून काळजी…

‘महागाईचे खापर केंद्राने राज्यावर फोडू नये’

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र…

साठेबाजांमुळे भाववाढ- जेटली

साठेबाजी करणाऱ्यांमुळे अन्नपदार्थाची भाववाढ झाली असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला असून यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

‘रेल्वेला प्लास्टिकबंदीचे आदेश देऊ शकत नाही’

स्थानकांवरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थासाठी वापण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर पुन्हा बंदी घालण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देण्याची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अमान्य केली.

महागाईची स्वस्ताई

सत्तेवर आल्यानंतर मोदी आणि मंडळींना महागाईसारख्या विषयावर वास्तव भूमिका घ्याव्या लागत आहेत.

पावसातील भजीची लज्जत खिशाला जड

मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीचे प्रतिकूल परिणाम मुंबई, ठाण्याच्या बाजारपेठेत नव्याने जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा-बटाटय़ाच्या दरांत अचानक वाढ…

शेतकऱ्यांना लाभ देणारी महागाई सहन करू!

महागाईचे अभ्यासक रमेश पाध्ये यांच्या लेखानुसार (‘भाववाढ सहज रोखता येईल’- १० जून ) अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती सहज नियंत्रणात आणता येतील

भाववाढ सहज रोखता येईल !

अन्नधान्याच्या दरवाढीवर दीर्घकालीन उपाय योजायचे तर अनेक आघाडय़ांवर एकाच वेळी लढावे लागते. हे न करताही, केवळ बाजारातील उपलब्धता वाढवण्यासाठी धान्यसाठा…

महागाईने कंबरडे मोडले; मतदार ‘दालरोटी’ला महाग

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना एकीकडे नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषत: धान्याच्या भाववाढीने नागरिकांचे…

संबंधित बातम्या