
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंती कार्यक्रमास गालबोट लागू नये यासाठी कन्हैयाकुमार याच्या सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी …
यंदाही प्रमुख चौकांमधून असे किल्ले दिसत असून हे भव्य किल्ले पाहण्यासाठी गर्दीही होत आहे
रेल्वे स्थानकांवर तसेच गाडय़ांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत तक्रारी होत असल्यामुळे रेल्वेने सेवांमध्ये सुधारणा करण्याकरता थेट गाडीतील प्रवाशांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर…
तिळाच्या तेलाची किंमत साधारण २५० ते २६० रु. प्रती लिटर धरली, आणि पहिल्या दिवशी ओतलेले २० ते २५ हजार लिटर…
महापालिकेत आयुक्तांची भेट ही सहजासहजी मिळत नाही, भेट पूर्व नियोजित असली तरी ऐनवेळेवर येणाऱ्या बैठका किंवा कार्यक्रमांमुळे आयुक्तांना वेळ देणे…
लोकशाहीत सत्तापरिवर्तन हा अटळ आहे. मतदारांना निश्चित हा अधिकार आहे, मात्र राज्य व केंद्रात झालेल्या ताज्या सत्ताबदलानंतर जनतेत आता मात्र…
रेल्वे गाडय़ा किंवा रेल्वे स्थानकाचा परिसर म्हणजे हक्काने घाण करण्याची जागा, असाच काहींचा समज झाला आहे. त्यामुळे …
वीर लढवय्या शिवा काशिदने लाखांचा पोशिंदा असलेल्या छत्रपती शिवरायांसाठी आपले बलिदान दिले. शिवाजी महाराजांनी भोसल्यांसाठी राज्य न करता रयतेचे राज्य…
समाजाची गत सांगणारे हे नवे पाक्षिक सदर.. गतशतकांतील सामाजिक प्रबोधनाशी आजच्या आपल्या समाजाचा काही संबंध उरला आहे का आणि नसल्यास…
खात्यांची कामे होत नाहीत म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी तोंड फोडले असले तरी जनतेच्या हिताच्या कामांपेक्षा मंत्र्यांना जास्त चिंता निवडणूक फंडाची…
कमी दाबाने होणारा अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा, खड्डय़ात गेलेला रस्ता, तुंबलेली गटारे, रस्त्यावरील कचऱ्याचे ढिग, डासांचा प्रादुर्भाव, साथीच्या आजारांचा फैलाव
शिर्डी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने यापूर्वी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार दिलेला नाही, अथवा राष्ट्रवादीने देखील शिवसेनेला कधी राजकीय मदत केलेली…
बनवाबनवी व लोकांच्या खिशांवर डोळा ठेवणे एवढाच एककलमी कार्यक्रम विरोधकांकडे असल्याचे सांगतानाच मांजर डोळे मिटून दूध पीत असले तरी समाजाचे…
बॉश कंपनीतील प्रणाली रहाणेवर रॅगिंगमुळे ज्याप्रमाणे आत्महत्येची वेळ आली तशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रॅगिंग विरोधात जनजागृतीची गरज आहे
दिवसभराच्या धकाधकीनंतर थकून भागून घरी परतताना रेल्वे स्थानकाबाहेरून निघालेली ‘बेस्ट’ची बस रस्त्यातच बंद पडते..
मेट्रोच्या निधी उभारणीबाबत केंद्राने जी बंधने घातली आहेत त्यामुळे मेट्रो मार्गातील लाखो नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड पडेल, अशी हरकत घेण्यात…
नदीकाठचे ७५ एकरांवरील आरक्षण निवासी करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय महापालिकेचे नुकसान करणार असून त्यात सार्वजनिक हित देखील नाही. केवळ…
खडकवासला गाव आणि उत्तमनगर-कुडजे गावाला जोडणारा रस्ता दोन कालव्यांवरून जात असून, या कालव्यांना कठडे नसल्याने तिथे अपघाताची शक्यता वाढली आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालकांतील गटतटाचे दर्शन मंगळवारी झालेल्या बैठकीवेळी घडले. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विजय कोंडके व…
या देशातील बहुभाषक समाजरचना आणि लोकशाहीसाठी ती चिंताजनक बाब ठरेल. या गोष्टीचा विचार करून देशातील नागरिक अधिक मजबूत सरकारलाच कौल…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.