scorecardresearch

गतविजेत्या कर्नाटकसमोर कडवे आव्हान

गतविजेत्या कर्नाटक संघाला रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम लढतीत तामिळनाडू संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आह़े.

रणजी क्रिकेट स्पर्धा : दोन्ही संघ जेतेपदाचे दावेदार – रामन

स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेची अंतिम लढत काही तासांवर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर होणाऱ्या या लढतीत कर्नाटक आणि तामिळनाडू…

रणजी विजेतेपदासाठी महाराष्ट्र सज्ज -भावे

सांघिक व सातत्यपूर्ण कामगिरी हेच आमच्या संघाच्या यशाचे गमक असून, आता रणजी विजेतेपदासाठी कर्नाटकचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत,

विजय झोल रणजी अंतिम सामन्याला मुकणार

महाराष्ट्राचा फलंदाज विजय झोल बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या (१९ वर्षांखालील) सराव शिबिरात सामील झाला आहे.

वाढ छोटय़ांची, यश मोठय़ांचं!

मुंबईच्या रणजी संघाला ४४ वर्षांत ४० विजय मिळाले, हे निर्भेळ यशच. पण गेल्या दोन दशकांत क्रिकेटची निकोप वाढ देशभरच्या छोटय़ा…

जशन-ए- मुंबै !

क्रिकेट हा मुंबईकरांचा प्राणवायू. स्वाभाविकपणे क्रिकेटवरील सत्ता हीसुद्धा मुंबईचीच. यंदाच्या स्थानिक हंगामात १६ आणि २५ वर्षांखालील राष्ट्रीय जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या…

आनंद गगनात माझ्या मावेना!

‘‘मुंबईचा संघ भारतात सर्वात प्रतिष्ठेचा मानला जातो, २००७-०८ साली १६ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद पटकावून वानखेडेवर रणजीचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये…

‘रण’संग्राम!

इतिहास, खेळाडूंची कामगिरी आणि वानखेडे स्टेडियम या साऱ्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी मुंबईचा संघ निर्धास्त नक्कीच नाही. कारण प्रथमच…

सक्षम आहात, पण गाफील राहू नका!

मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेच्या चाळिसाव्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे आणि समोर ठाकला आहे तो गटविजेत्या पंजाबला धूळ चारणारा सौराष्ट्रचा संघ.…

४४व्या रणजी जेतेपदापासून मुंबई अवघे एक पाऊल दूर

पालम मैदानावर मुंबई आणि सेनादल यांच्यातील सामन्य़ात पहिल्या डावातील आघाडीच्या निकषावर सेनादलाचा २१४ धावांनी पराभव करत मुंबईने रणजी करंडक क्रिकेट…

संबंधित बातम्या