महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रभर जागून केलेल्या पाहणीत गतीने केल्या जात असलेल्या महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला…
रविंद्र चव्हाण यांनी एक पत्र लिहिलं आहे ज्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
कशेडी घाटातील बोगदा तयार करण्याचे काम सुरू असून या बोगद्यातील एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी खुली करण्याचे नियोजन आहे.
रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिले असल्याची स्पष्टोक्ती दिली.
लोकप्रतिनिधी हे डॉक्टरांकडे सेवेकरिता भिकयाचना करण्याचा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना झुकते माप दिल्याचे चित्र आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम काॅंक्रीटीकरणाचे काम सूरु असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पावसाळी दौरा काढून महामार्गावरील…
मंत्री चव्हाण यांच्या बोलण्याचा रोख मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य करणाऱ्या खासगी जनसंपर्क एजन्सी आणि शिवसेनेतील त्यांचे पाठराखे यांच्याकडे…
राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यात एकनाथ अशी कार्यपद्धती राहिलेल्या चव्हाणांना मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा मात्र जाच होऊ लागल्याने एरवी समन्वयी असणारे चव्हाण…
२०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेसाठी डाॅ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणले. आता त्यांच्या बाजूने लिखाण करणारे…
शिंदे यांचा बालेकिल्ला असलेले ठाणे शहर, भाजपचा वरचष्मा असलेल्या नवी मुंबईसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षात टोकाचा…
एवढा जाहीर अपमान शिवसेनेकडून हेतुपुरस्सर केला जात असेल तर, मंत्री चव्हाण यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असा रेटा येथील भाजप…