‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झालेल्या राजकुमार आणि मेहमूद यांच्यावरील आदरांजली लेख आणि ‘न संपणाऱ्या गाण्यांच्या आठवणी’ या लेखांच्या अनुषंगाने एका अभ्यासू वाचकाने…
‘‘भाषण’प्रधान!’ या शीर्षकाचे अवधूत जोशी यांचे पत्र (लोकमानस, ८ सप्टें.) वाचले. शिक्षक, बी.एड्./ डी.एड्.धारकांची बेरोजगारी, नेट-सेट उत्तीर्णाना लागणाऱ्या ‘गांधीजीं’च्या (नोटांच्या)