बाबा आणि साधनाताईंनी १९४९ साली महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका अतिग्रामीण अशा वरोडा तालुक्याच्या ठिकाणी ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी…
कायदेभंग चळवळीत प्रारंभी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईच्या कृष्णाघाटावर अनेक भाषणे दिली. ती प्रभावी ठरल्यानंतर कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर सतत सात दिवस…
मुळशी सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त मुळशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या आणि राज्यातील अन्य धरणग्रस्तांसोबत संवाद व्हावा, यासाठी आयोजित अखिल महाराष्ट्र मुळशी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी…