गेल्या काही महिन्यांपासून अडखळत असलेल्या भारतीय संघाला अखेर सराव सामन्यात सूर गवसला. पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभूत होणाऱ्या भारताला इंग्लिशचा…
राखीव खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी न दिल्याबद्दल सुनील गावस्करांनी केलेली टीका योग्यच आहे. पण गावस्कर जुन्या पिढीचे पडले, त्यामुळे त्यांना…
पाकिस्तानविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने भारताला आता आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सांख्यिकीय आकडेमोडीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचा अजिबात धक्का बसला नसून उलट संघात अनुभवाची कमतरता असूनही संघाने दाखविलेल्या सांघिक कामगिरीने प्रभावित झाल्याचे कर्णधार विराट…
आशिया चषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कर्णधारी शतकी खेळी करून संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी डावांत १९ शतके…