राज्यावरील अवकाळीचे ढग विरून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचे कमाल तापमान ४०.० अंशाच्या…
Maharashtra Weather Updates: येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला.
शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरण पूर्णपणे पालटले.
राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती…
आज आपण म्हणजेच मनुष्यजात हवामानविषयक अभूतपूर्व अशा परिस्थितीला तोंड देत आहोत. हवामानाच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर काय सुरू आहे, याचा थेट…
सर्वेक्षणात बांगलादेश आणि पाकिस्तान नंतर भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.
शिक्षणतज्ञ आणि पर्यावरणवादी ‘थ्री इडियट फेम’ सोनम वांगचूक आणि लडाखच्या जनतेच्या समर्थनार्थ नागपूरच्या स्वयंसेवी आणि नागरिकांनी रविवारी, १७ मार्चला सायंकाळी…
सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना त्या पाठोपाठ तापमानाचा पाराही चाळिशी पार करून पुढे गेला आहे.
एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या आगमनाची वर्दी दिली आहे. याचा मोठा फटका विदर्भातील चार जिल्ह्यांना…