एकंदरीत रविवारी इस्लामपुरात झालेला विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक राजकीय कार्यक्रम करण्यात जयंत पाटील यशस्वी ठरले.
एकंदरीत रविवारी इस्लामपुरात झालेला विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक राजकीय कार्यक्रम करण्यात जयंत पाटील यशस्वी ठरले.
लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांचे नातू तथा आ. पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव प्रतिक राजारामनगरमध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती.
दोन लाख लग्नपत्रिका, मतदारसंघासह वाळवा तालुक्यात घरटी पोहोचलेले आग्रहाचे आवतन, हजारो चौरस फुटांचा शामियाना, चकाचक बनलेले रस्ते, एकाच वेळी हजारो…
पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे.
काँग्रेसचे आ. विक्रम सांवत म्हणाले, कर्नाटकने दावा केलेली ४० गावे कोणत्याही स्थितीत कर्नाटकमध्ये सामील होण्यास इच्छुक नव्हती, नाहीत, नसतील.
भाजपमध्ये गट-तट अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना…
बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेत शेती आणि पीक पद्धतीत बदल करत राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे बाजरी अभियान…
लांबलेल्या पावसाने यंदा रब्बी ज्वारीच्या पेरण्यांमध्ये मोटी घट आली असून यामुळे आगामी काळात शाळूचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
तासगावमधील आबा-काका वाद राजकीय व्यासपीठावर संपुष्टात आल्याचे वरकरणी दिसत असले तरी गावपातळीवर हा वाद आजही कायम आहे.
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बागेची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
सांगली जिल्ह्यातील जत, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना ज्वारीचे कोठार म्हणून परंपरेने ओळखले जाते.