मे महिन्याच्या मध्यापासून आसाममध्ये आतापर्यंत दोन टप्प्यांत पूर आला. यामध्ये ८९ जणांचा बळी गेला.
मे महिन्याच्या मध्यापासून आसाममध्ये आतापर्यंत दोन टप्प्यांत पूर आला. यामध्ये ८९ जणांचा बळी गेला.
तमिळनाडूत ‘चिरोमॅचेटस’ या जातीची ही पहिलीच नोंद आहे
गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे.
फडणवीस हे शिंदे यांच्या संपर्कात असून पडद्याआडून सूत्रे हलवीत आहेत. त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे येण्याचे व बोलण्याचेही टाळले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते व आमदारांशी संवाद साधण्याकरिता काँग्रेसने कमलनाथ यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेना आमदारांची संख्या विधान परिषदेच्या एकासह सात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हे दोन्ही निर्णय घेण्यात आले.
सीबीआयने ११ फेब्रुवारी २०२२ रोजी बँकेने केलेल्या तक्रारप्रकरणी प्राथमिक तपास करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
मुंबईत येत्या १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिकबंदीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे.
कुलाबा पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दिवसअखेर सेन्सेक्स ७०९.५४ अंशांच्या म्हणजेच १.३५ टक्क्यांच्या घसरणीसह ५१,८२२.५३ पातळीवर बंद झाला.
आंतरबँक परकीय चलन बाजारात बुधवारच्या सत्रात रुपयाने ७८.१३ या पातळीपासून व्यवहारास सुरुवात केली