साखर निर्मितीत देशात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र आघाडीवर होता.
साखर निर्मितीत देशात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र आघाडीवर होता.
दोन वर्षे फटका बसल्यावर महाविकास आघाडी सरकारने नेहमीच्या निकषांपेक्षा वाढीव मदत जाहीर केली.
राज्य शासनाने ही योजना सुरू करून केवळ नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांनी या संदर्भात पालिका आयुक्तांना पत्र देऊन या दिवाच्या परवानगीचे कागदपत्र सदर करण्यास सांगितले होते.
नौपाडा परिसरात काही कंपन्याही आहेत. या कंपन्यांमध्येही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने कर्मचाऱ्यावर कामात व्यत्यय येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडले आहेत.
ठाणे महापालिकेच्या ताफ्यात एकूण ५१७ बसगाड्या आहेत. त्यातील २४० बस जीसीसी तत्त्वावर ठेकेदारामार्फत चालविण्यात येत आहेत.
डोंबिवली, कल्याण, बदलापूर, टिटवाळा भागातून पारपत्र काढण्यासाठी रहिवासी विचारणा करण्यासाठी येऊ लागले आहेत
करोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षात लोकल प्रवास बंद होता.
शहरातील अपंग, विशेष मुले, व्यक्तींच्या पुनर्वसन- उपचारासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला काही टक्के निधी राखीव ठेवावा लागतो.
महापौर व आयुक्त यांच्यामार्फत जनजागृतीसाठी देण्यात येणारे संदेश अथवा महानगरपलिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहितीसुद्धा संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे.
पदवी मिळवणारी पहिली भारतीय दृष्टिहीन स्त्री होण्याचा मान त्यांनी मिळवला. पण त्यांची स्वप्नं, ध्येयं इतकी छोटी नाहीतच.