आमदार बच्चू कडू हे सत्तारूढ आघाडीत असले, तरी अनेकवेळा सरकारवर टीका करीत आहेत. आमदार रवी राणा आणि त्यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत…
आमदार बच्चू कडू हे सत्तारूढ आघाडीत असले, तरी अनेकवेळा सरकारवर टीका करीत आहेत. आमदार रवी राणा आणि त्यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत…
बांगलादेश सरकारने संत्र्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने त्याचा विपरीत परिणाम संत्र्याच्या निर्यातीवर झाला असून विदर्भातील बाजारात संत्र्याच्या दरात घसरण…
महिला व दुर्बल घटकांचे सबलीकरण तसेच पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण यावर योजनेत भर देण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील राजकारणावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असले, तरी आमदारद्वय बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या डावपेचांनी काँग्रेस आणि भाजपसह इतर…
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले असताना त्यावर आता चर्चा…
समुपदेशन, प्रबोधन, कृषी समृद्धी अशा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला, तरी शेतकऱ्यांच्या…
रवी राणा यांची आक्रमक भाषणशैली अमरावती जिल्ह्यासाठी नवीन नाही. त्यांचे आजवर जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी खटके उडाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून उत्पादनात आणि उत्पादकतेत घट आल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. महाराष्ट्रातही कमी उत्पादकतेमुळे कापसाचे अर्थकारण बिघडत चालल्याचे चित्र…
शाळांची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे पालक इतर गावांमध्ये पाठवण्यास तयार नसतात. त्यात बहुतांश मुलींना शिक्षण अर्धवट स्थितीत सोडून द्यावे लागते.
चिखलदरा येथील हरिकेन ते गोराघाट पॉइंटला जोडणाऱ्या या प्रकल्पाला २०१८ मध्ये राज्य सरकारने परवानगी दिली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत मंत्रालयातील दुसऱ्या…
अमरावती मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा द्यायचा की, त्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्याचा प्रयत्न करायचा, अशी तळ्यात-मळ्यात…