सत्ताधारी गटात सहभागी होणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाचा भाग अगदी पहिल्या भागाशी मिळता जुळता दिसून येत आहे. फक्त शिवसेनेत ‘गद्दार- खुद्दार’…
सत्ताधारी गटात सहभागी होणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाचा भाग अगदी पहिल्या भागाशी मिळता जुळता दिसून येत आहे. फक्त शिवसेनेत ‘गद्दार- खुद्दार’…
जागा वाटपात कॉंग्रेसची जागा असताना आणि हिंगोलीमध्ये सक्षम उमेदवार नसताना उद्धव ठाकरे यांची ही सभेची कसरत कशासाठी,असा प्रश्न विचारला जात…
पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम हातचा जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. भागवत कराड आणि भाजपला जर निवडून आणायचे असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढविणे…
छत्रपतीसंभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. भागवत कराड आणि भाजपला जर निवडून आणायचे असेल तर ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढविणे आवश्यक…
राजकीय संदेश देण्यासाठी शरद पवार यांनी मराठवाड्यात दिलेला वेळ आणि राजकारणातील संदेश देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवरून राजकीयदृष्ट्या अभिव्यक्त होण्याचा शिवसेना व…
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघूनच राज्यात काँग्रेसच्या वतीने सप्टेंबरमध्ये लोकसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर आणि बीड जिल्ह्यांचे विभाजन करून उदगीर व अंबाजोगाई हे दोन जिल्हे व्हावेत आणि लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्याचे…
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता ‘होऊ दे चर्चा’ असा नवा राजकीय कार्यक्रम आखण्यात आला आहे.
कन्नड आणि गंगापूर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ वीस दिवस पुरवठा होईल
जिल्हा वार्षिक आराखडा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक…
हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाच्या गुन्हेगारीचा प्रकार थेट गोळीबारापर्यंत गेला आहे.