प्रशांत त्रिपाठी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतिमान आर्थिक प्रगतीच्या मार्गावर आपण वाटचाल करीत असलो, तरी लोकसंख्येतील ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांचीही तितक्याच गतिमानतेने दखल घेऊन त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतातील लोकसंख्येचे सध्याचे सरासरी वयोमान २८.७ वर्षे आहे. त्यामुळे आपण जगातील एक सर्वात तरुण देश ठरतो. मात्र, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ‘ज्येष्ठ भारतीय २०२१’ (एल्डरली इंडिया २०२१) अहवालानुसार पुढील दशकभरात देशातील ज्येष्ठांची लोकसंख्या ४० टक्क्यांनी वाढेल. म्हणजेच २०२१ मधील १३.८ कोटींवरून ही संख्या २०३१ मध्ये १९.४ कोटींवर पोहोचेल. देशातील निवृत्त नागरिकांपुढे अधिक दीर्घायुष्याचे धोके, महागाई आणि आताच्या तुलनेत वृद्धापकाळातील इतरांवर अवलंबित्वाचे प्रमाण या समस्या असण्याची शक्यता प्रचंड मोठी आहे. त्यामुळे भारतातील लोकसंख्येतील तरुणाईची संख्या घटण्यास सुरुवात होत असतानाच भारतीय अर्थव्यवस्थेने भविष्यातील या अवघड टप्प्यासाठी सज्ज व्हायला हवे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retirement planning in india needs to economized as number of youth in india population is decreasing pension scheme tmb 01
First published on: 23-12-2022 at 09:20 IST