डॉ. श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर, माझे वय २१ वर्षे आहे. मी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. मला दहावीत, बारावीत, पदवीला ८० टक्के गुण आहेत. माझा कल हा पहिल्यापासूनच शासकीय सेवेत जाण्याचा होता. त्यासाठी पदवीच्या पहिल्याच वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेसाठी इंग्रजी माध्यमातून अभ्यास सुरू केला. पण अचानक उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळेसामान्य अध्ययनासाठी लावलेला खासगी शिकवणी वर्ग मध्येच सोडावा लागला. उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून काळजावर दगड ठेवून मी नागरी सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीच्या दरम्यान संपूर्ण लक्ष नागरी सेवेच्या अभ्यासावर केंद्रीत केल्यामुळे कोणतेही कौशल्य आत्मसात केले नाही. तरी आता माझाकडे भविष्यात करिअर करण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत? सी.ई.टी कायद्याची की एम.बी.ए ची या दोघांपैकी कशाची निवड करायला पाहिजे? या बद्दल मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढील शिक्षण घेताना त्याचा खर्च कसा निभावून न्यायचा हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. कृपया मार्गदर्शन करावे.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance and counselling for students career tips for students zws
First published on: 07-06-2023 at 06:59 IST