डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नातेसंबंध हा नेहमीच गुंतागुंतीचा विषय राहिलेला आहे, अनेक नात्यात फक्त प्रश्नच प्रश्न आहेत, कारण वृत्ती तितक्या प्रवृत्ती. बदलतं तंत्रज्ञान असो की आलेलं आत्मभान, बदललेले प्राधान्यक्रम, पिढय़ांमधले वाढत चाललेले अंतर, बदलत जाणारी मूल्यव्यवस्था, भावनांची बदलती समीकरणे अशा अनेक ‘बदलत्या’ कारणांनी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आहे. पण नात्यांशिवाय जगणंही शक्य नाही मग या नात्यांमध्ये एकोपा कसा आणता येईल, हे सांगणारे हे सदर दर पंधरवडय़ाने.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natyanchi ukal article by dr urjita kulkarni
First published on: 12-01-2019 at 01:10 IST