सुकेशा सातवळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्यात भूक मंदावते, खाण्याची इच्छा कमी होते. पण हलका आणि पोषक आहार घेतला तर शरीर आणि मन थंड, शांत राहील. पचायला सोपे पण पुरेसे शक्तिवर्धक, क्षारयुक्त पदार्थ आणि पेये आहारात आवर्जून घ्यायला हवीत. उपाशी राहिले किंवा खूप कमी खाल्ले-प्यायले तर, उन्हाळ्यामुळे लवकर थकवा येऊन, चक्कर येऊ शकते. डीहायड्रेशन होऊन, उष्माघाताची शक्यता वाढेल. तेव्हा स्वास्थ्यपूर्ण आहार घ्या आणि उन्हाळा सुखकर घालवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rogyam dhansampada article by sukesha satwalekar
First published on: 27-04-2019 at 00:10 IST