राजन गवस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाषा ही भाषा असते. ती शुद्ध अथवा अशुद्ध कशी असेल? म्हणूनच शुद्धलेखन नियम म्हणण्याऐवजी प्रमाणभाषा लेखन नियम म्हणायला हवं. शुद्ध-अशुद्ध शब्दांच्या वापराने खेडय़ापाडय़ातल्या शिकणाऱ्यांत भाषिक न्यूनगंड तयार होतो आणि त्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. आमच्या खेडय़ापाडय़ातल्या विविध बोलींचे त्यांनी अतोनात नुकसान करून टाकले आहे. आम्ही खेडय़ापाडय़ातल्या लोकांनी जे भोगलंय ते महानगरातील कोणी भोगलं असण्याची शक्यता कमी. मला प्रश्न पडतो, मराठीचे मारेकरी कोण?

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suttadguttad article aboutauthor rajan gavas
First published on: 13-04-2019 at 01:24 IST