दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे क्रिडा क्षेत्रातील. भारत सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या खेलरत्न पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसरी महत्वाची बातमीही आनंदाचीच आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर