भारतीय हवामान खात्याने बुधवारी (६ जुलै २०२२ रोजी) मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला मुंबईकरांना देण्यात आलेला आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने हा इशारा देण्यात आला. मात्र दरवेळी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कानावर पडणाऱ्या या अलर्टचा नेमका अर्थ काय असतो हे अनेकांना ठाऊक नसते. सध्या मुंबई आणि ठाणे परिसरासाठी जारी करण्यात आलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर यावरच टाकलेली नजर…

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? जाणून घेऊयात सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्सचा अर्थ…

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mumbai rains imd issue yellow alert in mumbai orange alert in thane palghar what does it means scsg
First published on: 06-07-2022 at 10:21 IST