
नागरी वसाहतीत पाणी साचल्याने कोल्हापूरकर त्रस्त
मृत अनिता या हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील समर्थ फौंड्री येथे कामाला होत्या. तर पती रवींद्र हे रिक्षा चालक आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यत आठवडाभर पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे
दूधदरात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेऊनही दर कोसळले आहेत.
गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. नदीने धोक्याची पातळीही ओलांडली आहे.
शासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आंदोलन सुरू ठेवण्याचा इरादा शेट्टींनी व्यक्त केला…
अपघातात एका ६२ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत
उच्च न्यायालयात ४० हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत. शासन केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. इमारत, निधी, मुलभूत सुविधा असा बागुलबुवा…
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे अर्थकारणही कोलमडल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे.
हे पाचही युवक बेळगावमधील एका पतसंस्थेत कामाला होते, असे समजते. सुटीचा दिवस असल्याने सर्वजण फिरायला कोल्हापूर जिल्ह्यात आले होते.
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून रामदास कदम यांनी करवीरनगरीत घेतलेली बैठक अनेक अर्थाने गाजली.