मस्कत : आशिया चषकाचे जेतेपद टिकवण्यात भारतीय महिला संघ बुधवारी अपयशी ठरला. पिछाडीवरून दिमाखदार मुसंडीसह कोरियाने भारताला ३-२ अशी धूळ चारली. आता शुक्रवारी तिसऱ्या स्थानासाठी भारताला चीनविरुद्ध लढावे लागणार आहे.

भारताने सुरुवात चांगली केली. २८व्या मिनिटाला वंदना कटारियाने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर मात्र कोरियाचे वर्चस्व दिसून आले. कर्णधार ईनुबी चेऑन (३१व्या मिनिटाला), सेऊंग जू ली (४५व्या) आणि हायेजिन चो (४७व्या) यांनी कोरियाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला सहा मिनिटे शिल्लक असताना लालरेमसियामिन वंदनाच्या साहाय्याने भारताच्या खात्यावर दुसऱ्या गोलची नोंद केली. परंतु त्यानंतर भारताला तिसरा गोल साकारता आला नाही.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत