महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सर्वांत जास्त चर्चा झाली ती सिकंदर शेखची. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात सिकंदर शेखला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तसेच, पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. यावर आता सिकंदर शेखने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एबीपी माझा’शी बोलताना सिकंदर शेखर म्हणाला की, “उपांत्य कुस्तीत टांग ( पूर्ण पाठीवर पडणे ) लागली होती, तिथे व्यवस्थित टांग बसली नाही. एका खांद्यावर मी पडलो असून, त्याला ( महेंद्र गायकवाड ) दोन तर मला एक गुण द्यायला पाहिजे होतं. असं ४-३ ने कुस्ती चालायला हवी होती. पण, दोनऐवजी ४ गुण समोर पैलवानला देण्यात आलं.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sikander sheikh on loses mahendra gaikwad over maharashtra kesari 2023 ssa
First published on: 16-01-2023 at 18:27 IST