बॅनर काढण्यावरून दोन गटांत झालेल्या वादातून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. गावची बाजारपेठ सुरू व्हावी,…
यशवंत ग्रामसमृद्धी अभियान, कुपोषण निर्मूलन, जलसंधारण, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन अशा अनेक बाबतींत जिल्हा परिषदेचे काम अन्य जिल्हा परिषदांना मार्गदर्शक ठरावे,…
आनंदवनातील अंध, अपंगांना मदत करण्यासाठी हरिओम सेवाभावी संस्थेतर्फे ६ जानेवारीला स्वरानंदवन वाद्यवृंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी बाबा…
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच निवडणूक लढवेल. ही जागा मित्रपक्षाला सोडल्याचे वृत्त केवळ अफवा असल्याचा दावा जागा राष्ट्रवादीचे महासमन्वयक वसंतराव वाणी…
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई आणि परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व रेस्तरॉं सुरु ठेवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली.
भुजबळ फाऊंडेशनच्या ‘नाशिक फेस्टीव्हल’साठी मुक्तहस्ते देणगी देणाऱ्या इंडिया बुल्सने यंदाच्या चौथ्या महोत्सवापासून स्वत:ला पूर्णपणे अलिप्त ठेवल्याचे उघड झाले आहे.
विदर्भातील काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन गडचिरोली जिल्ह्य़ात आयोजित केलेल्या शोधयात्रेला नक्षलवाद्यांनी एका पत्रकातून विरोध केला आहे.
राज्यात घातक कचरा निर्माण करणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत वाढ होत असतानाही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले
तुम्ही एका हाताने टॅबलेट मोबाईल वापरू शकता? मुख्यत्वे सध्या बाजारात उपलब्ध असणारे मोबाईल टॅब हे डिसप्ले मोठा असल्याने एका हातात…
विचारी काँग्रेसजनांना मनमोहन वा पृथ्वीराज यांच्या मानहानीपेक्षा पक्षाच्या नुकसानीची चिंता आहे. पक्षास राहुल वा सोनिया यांच्याकडून दोन परस्परविरोधी दिशांना ओढले…
‘आदर्श’ अहवाल फेटाळल्याचा फेरविचार करा, असे सांगण्याची बुद्धी काँग्रेस हायकमांडला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर होते.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंडमधील भाजपच्या विजयानंतर भरधाव निघालेल्या मोदीरथाचा मार्ग गुजरातमधील महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुजरात