इयत्ता दहावीतील पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार विषय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. सोमवारपासून सुरूझालेल्या प्रशिक्षण शिबिरात येत्या ४…
जिल्हा परिषदेतील दलित वस्ती निधीवाटपाचा वाद निवळतो न निवळतो, तोच आता तीर्थक्षेत्र विकास योजनेची कामे कोणत्या यंत्रणेने मंजुरी करायची यावरून…
रांची येथे होणाऱ्या चॅलेंजर क्रिकेट ट्रॉफीसाठी १९ वर्षांंखालील महिलांच्या भारतीय क्रिकेट संघात मुक्ता मगरे हिची निवड झाली. सलग चार वर्षांपासून…
अमेरिकेसारख्या महासत्तेने खोडा घालण्याचा प्रयत्न करूनही भारताच्या प्रक्षेपक कार्यक्रमास गेल्या दोन दशकांत गती देण्याचे काम भारतीयांनी केले.
ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओवींची संख्या नऊ हजार ३३ एवढी आहे. ओवीसंख्येएवढय़ाच ग्रंथवाचकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात येणार आहे.…
पेण अर्बन को-ऑप. बँकेसारख्या सहकारी बँका बुडतात आणि ठेवीदार हवालदिल होतात.. संचालक मंडळातील असामींना मात्र काहीही तोशीस लागत नाही.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी खिळखिळी होत चालली आहे.
भारतातील मुले सर्वाधिक काळ शाळेत असतात, हे योग्य की अयोग्य, असा विषय चर्चेत आला आहे. याचे कारण शिक्षण हक्क कायद्यातील…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत लोकसभा निवडणुकीसाठी फुलचंद कराड, राजेंद्र जगताप व उषा दराडे यांनी बीडमधून उमेदवारीची…
आपापल्या खेळातील यशाचे शिखर गाठणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. एखादा खेळाडू अफाट कौशल्याच्या आधारावर अनेक पदके किंवा मानसन्मान तसेच…
मराठवाडा वि. अहमदनगर- नाशिक जिल्हे यांच्यातील पाण्याच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पाणीप्रश्नी मराठवाडय़ाच्या बाजूने आहे,
पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलताना समाजातील सद्यस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून ते समाजासमोर मांडावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, आनंदवनच्या…