निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणारे नाही. पूर्वी अशाच ‘गमती-जमती’ केल्यामुळे राज्याची सत्ता हातातून गेली होती, याची जाणीव ठेवली ठेवली पाहिजे, असा कानमंत्र वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय झाला आहे. हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी आहे. राज्यात कुठे तरी जागांची अदलाबदल शक्य आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2013 रोजी प्रकाशित
काँग्रेस, राष्ट्रवादीची वेगळी चूल योग्य नाही-पतंगराव
निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा
First published on: 18-11-2013 at 03:52 IST
TOPICSपतंगराव कदम
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp should not depart patangrao kadam