सांगली : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आपण इतिहास गिरवणार की नवीन इतिहास घडवणार ? मला वाटते महात्मा गांधीजींना मारले ते बरे झाले, नाही तर सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते अशी व्यथा गांधींजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली.ते सांगली येथील शांतिनिकेतन विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी आ. अरुण लाड, बाबुराव गुरव, ज्ञानेश महाराव, किरण लाड उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “राज ठाकरे यांनीच दसरा मेळावा घ्यावा” मनसैनिकांची राज ठाकरेंना पत्राद्वारे विनंती

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhiji would have died every day seeing the present situation tushar gandhi amy
First published on: 02-09-2022 at 18:21 IST