साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिका आणि मुख्य व्यासपीठाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे याच जबाबदार आहेत, असे महामंडळाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
महामंडळाच्या घटनेनुसार (कलम १२ अ आणि आ) आमंत्रण व कार्यक्रम पत्रिका छापण्यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षांची लेखी अनुमती घ्यावी, अशी स्पष्ट सूचना आहे, तसेच मार्गदर्शन व कार्यक्रम अंमलबजावणी समितीची भूमिकाही महत्त्वाची आहे. आता वाद अंगाशी आल्यानंतर महामंडळ, पर्यायाने तांबे आपली जबाबदारी झटकत असल्याचा दावाही सूत्रांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2013 रोजी प्रकाशित
तांबेच जबाबदार
साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिका आणि मुख्य व्यासपीठाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे याच जबाबदार आहेत, असे महामंडळाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
First published on: 13-01-2013 at 03:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tambe is responsible