अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. वडापाव हे नाव काढलं तरीही तोंडाला पाणी सुटते. सर्वसामान्यांपासून मोठमोठे सेलिब्रेटीही चवीने वडापाव खाताना दिसतात. पण मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मात्र काही वर्षांपूर्वीच वडापाव खाणं सोडून दिलं आहे. नुकतंच तिने याचं कारणही सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. सध्या ती ‘बांबू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती तिने केली आहे. नुकतंच तेजस्विनीने प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिला ‘मला भूक लागलीय आणि मला वडापाव खायचा’ हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला सांगितलं.
आणखी वाचा : “आम्हा दोघांचे…” संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं स्पष्ट वक्तव्य

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejaswini pandit stop eating vadapav know what is real reason behind it nrp
First published on: 27-01-2023 at 14:52 IST