पण मी काय म्हणतो

हे मोठ्या नेत्यांनी पक्षांतर वगैरे करण्यापेक्षा

दर पाचवर्षांनी IPLसारखा लिलावचं केला पाहिजे,

निदान लिलावामुळे या नेत्यांची किंमत तरी कळेल