मुंबई जरी अश्मयुगापासून असली तरी आधुनिक मुंबईचा पाया रचला इंग्रजांनी. सुरतेला वखार असणाऱ्या इंग्रजांना मुंबईला स्थलांतर करावं लागलं महाराजांमुळे. सुरतेच्या लुटीनंतर सुरक्षित बेटाची व बंदराची गरज इंग्रजांसाठी निर्माण झाली आणि मुंबईनं ती गरज पूर्ण केली. शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याचा धसका घेऊन इंग्रजांनी मुंबईचा आसरा घेतला.


त्यामुळे शिवाजी महाराज नसते तर घडली नसती आधुनिक मुंबई… सांगतायत जयराज साळगावकर…

220 former corporators of Kolhapur with the support of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati
कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक