मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार रात्री १२.३८ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जतला जाणारी शेवटची गाडी १२.३० वाजता रवाना होणार आहे. त्यामुळे शेवटची गाडी पकडण्यासाठी आता प्रवाशांना अधिकच लगबग करावी लागणार आहे. त्याचबरोबर शेवटची गाडी चुकली तर पहाटेच्या पहिल्या गाडीची वाट पाहण्याच्या वेळेतही रेल्वेने बिनदिक्कत वाढ केली आहे. आता सीएसटीहून कसाऱ्यासाठी सुटणारी पहिली गाडी ही पहाटे ४.०५ ऐवजी ४.१२ला सुटणार आहे. सीएसटी ते कुर्ला, ठाणे गाडय़ांचा प्रवास कल्याण व त्यापुढे नेल्याने ठाणे-कल्याण मार्गावरील गाडय़ांची संख्या १३ने वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* अप वेळापत्रक येथे डाऊनलोड करा.          
* डाऊन वेळापत्रक  येथे डाऊनलोड करा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Download central railway new time table
First published on: 18-11-2014 at 03:56 IST